मुंबईतील प्रवास... ट्राम ते मोनो रेल

Last Updated: Saturday, February 1, 2014, 22:00

मुंबईत मोनो आल्यानं मुंबईच्या वेगाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या..... आणि गेली अनेक वर्ष झरझर मागे गेली.... अगदी थेट अठराव्या शतकात.... त्याकाळी ट्रामशिवाय मुंबईकरांचं पान हलत नव्हतं.... मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ही ट्राम चक्क नव्वद वर्षं मुंबईकरांसाठी धावत होती...आजही जुने मुंबईकर त्या ट्रामच्या आठवणींत रंगून जातात.

`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 15:17

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

गोंड साम्राज्याच्या राणीला जेवणाची भ्रांत!

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 15:22

गोंड साम्राज्याचे खरे वारस राजे दिनकरशाह आत्राम यांच्या अकाली मृत्युनंतर खोट्या वारसांनी अंथरुणाला खिळलेल्या राणीकडे दुर्लक्ष केले अन राजवाडा बळकावून त्यांना हाकलून लावलंय

रामनवमीपासून आकाशवाणीवर ‘गीतरामायण’

Last Updated: Friday, April 12, 2013, 10:20

आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी एक खुशखबर. १९ एप्रिल रामनवमीपासून आकाशवाणींच्या श्रोत्यांना ‘गीतरामायणा’चा अस्वाद घेता येणार आहे. रामनवमीपासून ‘गीतरामायण’ पुन्हा प्रसारीत करण्याचा आकशवाणीने निर्णय घेतला आहे.

संतती निवारणासाठी केले जातात हे उपाय

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 08:08

नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात.

'ब्रह्मगिरी'चं अस्तित्व धोक्यात!

Last Updated: Friday, June 22, 2012, 09:03

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झाली आहेत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय, हे तर उघडउघड सत्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत.

'विवाहबाह्य संबंध : स्त्री घराबाहेर नाही'

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 09:43

विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.