गंगेत थुंकलात तर तीन दिवसांचा तुरुंगवास?

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:34

गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारनं कंबर कसलीय. गंगेमध्ये प्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीत थुंकल्यास देखील मोठा दंड होऊ शकतो.

सोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 18:34

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसभवनमध्ये होमहवन केल्यानंतर सोनिया यांनी आपला अर्ज दाखल केलाय. रायबरेलीच्या जनतेनं नेहमीच भरभरुन प्रेम दिल्याचं यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं.

रोल्स रॉईस... भारतातील कचरा उचलणारी गाडी!

Last Updated: Monday, December 9, 2013, 19:50

आजकाल एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या रोल्स रॉईल्स गाड्या भारतात एकेकाळी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या... आश्चर्य वाटलं ना... होय, पण हे खरं आहे...

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

Last Updated: Friday, October 18, 2013, 14:03

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

`वॉलमार्ट` दोषी; ११ करोड डॉलर्सची नुकसान भरपाई!

Last Updated: Thursday, May 30, 2013, 19:30

अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात.

अन्नाची नासाडी हा गुन्हा ठरणार?

Last Updated: Thursday, June 7, 2012, 21:30

देशभरात दरवर्षी मोठ्या थाटात आणि जल्लोषात लग्न-समारंभ पार पडतात. दरवर्षी अशा समारंभात ५८ हजार कोटी अन्नधान्याची नासाडी होतेय. एकीकडे गरिब जनतेला एकवेळचं अन्न मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्नाची अशा प्रकारे होणारी नासाडी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. म्हणूनच, आता हा सामाजिक गुन्हा ठरण्याची शक्यता आहे.

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

Last Updated: Thursday, April 26, 2012, 21:20

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.