यंदा बिबट्यांच्या संख्या वाढली, पण...

Last Updated: Friday, May 30, 2014, 20:22

कोकणात बिबट्याची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षात समोर येत होती. आता नव्याने जाहीर झालेल्या वनजीव गणणेत सकारात्मक चित्र समोर आलंय.

काळवीट शिकार : नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू जोधपूर न्यायालयात

Last Updated: Friday, October 11, 2013, 13:28

काळवीट (ब्लॅकबक) शिकार प्रकरणी आज नीलम, सोनाली बेंद्रे, आणि तब्बू जोधपूर न्यायालयात येणार आहेत. या प्रकरणातल्या प्रत्यक्षदर्शी पूनमचंद बिश्वोई मार्फत या तिघींचीही ओळख पटवण्यात येईल.

ताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड

Last Updated: Saturday, February 23, 2013, 12:51

गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.

ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा

Last Updated: Thursday, January 24, 2013, 19:39

पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.

राणीच्या बागेत येणार `परप्रांतीय` प्राणी, स्थानिक प्राणी बाहेर

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 16:22

मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणीची बाग पुन्हा प्राणी पक्ष्यांनी भरणार आहे.

बिग बॉसच्या घरात वाइल्ड ‘मिंक’ वादळ

Last Updated: Saturday, November 3, 2012, 16:05

बिग बॉसने बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल ‘मिंक बरार’ला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचं ठरवलंय. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याआधीच मिंकनं एक खळबळजनक वक्तव्य केलय. मिंक म्हणाली की, यंदाचा बिग बॉसचा सिझन खूपच थंड आहे. मी घरात एन्ट्री करताच अख्खं घर हादरवून टाकणार आहे.

ताडोबा जंगल संकटात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 23:11

चंद्रपूरचं ताडोबाचं जंगल संकटात सापडलंय. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्य़ांमुळे या जंगलातल्या वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७५ आगी लागल्या आहेत. या आगींमधून संशयाचा वेगळाच धूर निघतोय.