एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 10:51

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

राधानगरी अभयारण्यात बहेलिया शिकाऱ्यांची टोळी!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 21:12

वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया शिका-यांची टोळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यात आढळून आलीय. या टोळीतल्या दोन महिला आणि लहान मुलांना वन विभागानं अटक केलीय.

अभयारण्यात आज `मचाण सेन्सस`...

Last Updated: Saturday, May 25, 2013, 17:38

देशातील अभयारण्यांसाठी आजचा बुद्ध पौर्णिमेचा दिवस विशेष आहे. कारण आज वन्यप्राण्यांची गणना होणार आहे.

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!

Last Updated: Friday, March 1, 2013, 14:09

अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.

ताम्हिणी ‘अभयारण्यात’ बेसूमार वृक्षतोड

Last Updated: Saturday, February 23, 2013, 12:51

गेल्याच महिन्यात अभयारण्य म्हणून घोषणा झालेल्या मुळशी धरण परिसरातल्या ताम्हणी घाटात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं वास्तव समोर आलंय.

‘रामसर साईट’मध्ये महाराष्ट्रातली पानथळं?

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 10:26

‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा

Last Updated: Thursday, January 24, 2013, 19:39

पश्चिम घाटातल्या ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. या घाटाला विशेष संरक्षण मिळावं, या उद्देशानं त्याचा समावेश अभयारण्यात करण्याचा प्रस्ताव वनविभागानं तयार केला होता. पुण्य़ामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताम्हिणी अभयारण्य करण्यावर शिक्कामोर्तब झालं.

नान्नजमध्ये उरलेत केवळ आठ ‘माळढोक’!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 10:22

सोलापूर जिल्ह्यातल्या माळढोक पक्षी अभयारण्यावरून सध्या वाद निर्माण झालाय. एकीकडे दूर्मिळ अशा माळढोक पक्षाची संख्या कमी होऊ लागलीये तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या अभयारण्यातली जागा अधिसूचित करण्याचा निर्णय दिलाय. शेतकऱ्यांचा मात्र जमिनी देण्याला विरोध आहे.

चार कोटी मंजूर... तरिही शाळा दरिद्रीच

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 09:41

वर्धा जिल्ह्यातल्या आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा आहे. जंगलानं वेढलेल्या परिसरात, प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. इतकंच, नव्हे तर पाण्यासाठी रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.

ताडोबा जंगल संकटात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 23:11

चंद्रपूरचं ताडोबाचं जंगल संकटात सापडलंय. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्य़ांमुळे या जंगलातल्या वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७५ आगी लागल्या आहेत. या आगींमधून संशयाचा वेगळाच धूर निघतोय.