अरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:00

साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.

अफझल गुरूला फाशी हा लोकशाहीला कलंक- अरुंधती रॉय

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 15:42

बुकर पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी हा भारतीय लोकशाहीवरील कलंक असल्याचं अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.