जेव्हा सनी लिऑनची गाडी पंक्चर होते तेव्हा...

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:12

सनी लिऑन जिच्या नावानं अनेकांच्या भुवया उंचावतात... अनेकांना राग येतो, तर अनेक जण तिच्यावर लट्टू होतात. मात्र तिची गाडी जेव्हा पंक्चर होते तेव्हा...

फटाक्यांच्या कंपनीला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, February 27, 2014, 21:26

अलिबागमध्ये एका फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय... या आगीत आत्तापर्यंत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय तर १९ जण जखमी आहेत.

तेलगळतीमुळे माशांवर संकट, फटका मच्छिमारांना

Last Updated: Friday, December 6, 2013, 18:09

रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण आणि सतत होणा-या तेलगळतीमुळे रायगडच्या किना-यांवर माशांचं दुर्भिक्ष्य निर्माण झालंय. याचा मोठा फटका मच्छिमारांना बसतोय.

असं म्हणाले राज! 'उद्धव यांच्या भेटीवर'

Last Updated: Thursday, July 19, 2012, 07:05

मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचा अर्धवट राहिलेला अलिबाग दौरा त्यांनी आज पूर्ण केला. मनसे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांची कार्यशाळा घेतली.

तटकरेंवर आरोप करणारे पाटील अडचणीत

Last Updated: Thursday, June 21, 2012, 10:58

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेट्यांचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच

Last Updated: Saturday, June 9, 2012, 18:03

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

चित्रा पाटील यांची गरूडझेप

Last Updated: Friday, February 24, 2012, 13:46

एमबीए झालेल्या शेकापच्या चित्रा पाटील यांनी विक्रमी ८ हजारांचे मताधिक्य घेत जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असला तरी त्यांचा ओढा हा राजकारणात नसून समाजकारणात आहे. समाजकारण करण्यासाठी त्यांनी राजकारणाचा हाताशी पकडले आहे. त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे.