यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

Last Updated: Thursday, June 19, 2014, 19:18

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

रत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण

Last Updated: Saturday, April 5, 2014, 07:22

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...

गारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले

Last Updated: Saturday, March 15, 2014, 16:12

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.

अवकाळी पावसाची अवदसा; राज्याला जोरदार फटका

Last Updated: Saturday, March 16, 2013, 16:40

दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या राज्याला कालपासून अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिला. वीजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

दुष्काळही आणि अवकाळी पाऊसही

Last Updated: Thursday, February 14, 2013, 21:21

राज्यात एकीकडे दुष्काळाची धग वाढत असताना उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आहे.

नाशिक, नगरमध्ये अवकाळी पाऊस

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 10:00

नाशिक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला,मनमाड, नानाद्गाव आणि सिन्नर भागातील अनेक गावांमध्ये आज विजेच्या कडकडटासह पावसानं अर्धा तास वाहतूक जाम केली.