Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41
सलग दुसर्या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्याच ठिकाणी वादळीवार्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.