'वर्ल्डकप' विजय 'वर्षपूर्ती'.. इंडियाने काय गमावलं

Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:58

टीम इंडियाने २ एप्रिल २०११ रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल २८ वर्षांनी कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती.

इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का?

Last Updated: Monday, February 13, 2012, 19:00

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.

पहिली वन-डे आज कटकच्या मैदानात...

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 03:07

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिली वन-डे मॅच कटकमध्ये आज रंगणार आहे. वीरेंद्र सेहवाग या नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया विंडिजशी मुकाबला करणार आहे.

वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 07:36

वेस्ट इंडिजची पहिली इनिंग केवळ १५३ रन्सवरच गडगडली. अजूनही वेस्ट इंडिज ४७८ रन्सने मागे आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. फॉलोऑन साठी आलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. उमेश यादवने पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का दिला

इंडियाची दिवाळी, इंग्लंडची झाली राखरांगोळी

Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:53

टीम इंडियाने सलग पाचवा विजय मिळवून, दिला इंग्लंडला व्हॉईटवॉश. तब्बल 95 रन्सनी दिली इंग्लंडला मात, त्यामुळे खऱ्या अर्थाने इंडियाने दिवाळी साजरी केली. आर. अश्वीन ने तीन तर जाडेजाने चार विकेटस घेतल्या.