Last Updated: Wednesday, December 18, 2013, 19:45
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असलो तरी त्यांच्यासारखे उत्तुंग यश आपल्याला मिळू शकलेले नाही. आपण त्यांच्या यशाशी बरोबरी करू शकलेलो नाही, अशी खंत अभिषेक बच्चन याने आज व्यक्त केली.
Last Updated: Friday, July 6, 2012, 13:42
घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...
आणखी >>