`एसबीआय`मध्ये ७२०० पदांसाठी होणार भरती

Last Updated: Monday, June 16, 2014, 17:06

देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

नोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:39

देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.

आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 17:26

आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.

फोर्ब्सच्या यादीत रिलायन्स, एसबीआय अव्वल

Last Updated: Friday, May 9, 2014, 18:04

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तीशाली 2 हजार कंपन्यांची नामावली फोर्ब्सने जाहीर केली आहेत. यात 54 कंपन्यांचा समावेश आहे.

लहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं

Last Updated: Friday, May 9, 2014, 11:28

लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.

खुशखबर, स्टेट बँकेत नोकरीची संधी

Last Updated: Monday, April 7, 2014, 13:44

बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.

...या आहेत ‘एसबीआय’च्या पहिल्या महिला अध्यक्ष!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 10:54

अरुंधती भट्टाचार्य यांनी सोमवारी भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची कारभाराची सूत्रं हाती घेतलीत. त्यामुळे, अरुंधती या देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या म्हणजेच ‘स्टेट बँके’च्या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरल्यात.

कोल्हापुरात चोरीचं सत्र सुरूच

Last Updated: Sunday, August 4, 2013, 07:19

कोल्हापूरात चोरीचं सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.

एसबीआयचे ‘कॅम्पस इन्टरव्ह्यू’ बंद!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 10:45

एसबीआय अर्थात ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयीकृत बँकेनं गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले कॅम्पस इन्टरव्ह्यू घटनाबाह्य ठरवलेत. तसंच यापुढे हे धोरण बंद करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.