Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:07
भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपद मिळवण्यात सर्वात मोलाचं योगदानं होतं ते युवाराजचं. युवराजची जबरदस्त आणि ऑलराऊंड परफॉमन्समळे टीम इंडिया अशक्यप्राय विजय मिळवता आले आहेत. त्याच्या कॅन्सरमुळे युवराज गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे.