कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:51

शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.

घोड्यांची दुर्दशा

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 23:24

समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...

काँग्रेसवाले कसाबला मांडीवर घेऊन क्रिकेट पाहतील – बाळासाहेब

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 20:16

हे काँग्रेसचे मंत्री कसाब आणि अफजलगुरुला मांडीवर घेऊन क्रिकेटचे सामने पाहतील, इतका निर्लज्जपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अशी तोफ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट मालिकेवरुन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर डागली.

काँग्रेसचा राजा तर नागवा- बाळासाहेब

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 15:59

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना काँग्रेसवर ठाकरी हल्ला चढवलाय. ‘सर्वत्र अंधाराचे राज्य आहे. राजा नागडा असला तरी प्रजा कोडगी नाही हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातून काँग्रेसला कायमचे उखडून फेका,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.

NCPचे मंत्री भष्ट्राचारी, पक्षाचा आमदाराचे दादांकडे बोट

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 14:41

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम पंडागळे यांनी पक्षातील मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. आमदार पंडागळे यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत.

युपीमध्ये गुंडागिरी, अवैध धंदे वाढले- मायावती

Last Updated: Saturday, May 19, 2012, 22:52

उत्तर प्रदेशमध्ये बसपा प्रमुख मायावती आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यामध्ये घमासान सुरु आहे. अखिलेश सरकार आल्यानंतर उत्तरप्रदेशात गुंडागिरी,अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळले असल्याची टीका केली आहे.