शिखर दर्शनम्, पापं नाशम्

Last Updated: Saturday, August 11, 2012, 21:33

मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी लोक मंदिरात जातात. भक्तिभावाने देवाकडे काही मागितलं तर इच्छा पूर्ण होते, असं आपल्याला वाटतं. मंदिरात गेल्यामुळे मनाला शांतता मिळते, उभारी येते.मंदिरात गेल्यामुळे पुण्य मिळतं. पण बऱ्याच जणांना धावपळीच्या आयुष्यात देवळात जाऊन देवाचं दर्शन घेणं जमत नाही, त्यांनी काय करावं?

जेव्हा स्वप्नात मंदिर दिसतं...

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:03

मनुष्य सुखी असताना देवाची आठवण काढत नाही. मात्र जेव्हा संकट येतं तेव्हा मनुष्याला देवाची आठवण येतो. संकटग्रस्त माणूस वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेऊ लागतो. पूजा पाठ करू लागतो. देवाची करूणा भाकायला लागतो.

रितेश-जेनेलियाचं देवदर्शन, तुळजापुरात 'गोंधळ'!

Last Updated: Monday, March 5, 2012, 17:15

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ विधी केले. त्यांची मुलं रितेश आणि धीरज या दोघांचे विवाह नुकतेच पार पडले.