Last Updated: Wednesday, December 12, 2012, 23:35
बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यविधी झाले, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांचं तात्पुरतं स्मारक उभं केलं. मात्र त्यानंतर या स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जातोय. 24 तास शिवसैनिकांचा खडा पहारा तिथं आहे. यातून शिवसेना नेमकं काय साध्य करणार, हा पहारा तरी किती काळ देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.