Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:07
पंकज दळवी
हे प्रॅक्टीकल निकष आपल्याला शाळेत कोणी सांगितलेच नाहीत... त्यामुळे सध्या या निकषांवर लढवली जाणारी राष्ट्रपदाची निवडणूक खरी की पुस्तकी निकष खरे? फक्त पुस्तकी निकष खरे असते तर समाज कार्य़ात आपलं आयुष्य झोकून देणारा बाबा आमटेंसारखा एखादा लोकांचा कैवारी या पदापर्यंत पोचला असता...