Last Updated: Wednesday, February 19, 2014, 11:32
नाशिकमध्ये शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून १७ बारबाला पळून गेल्या आहेत. यातील ५ मुलींचा शोध घेण्यात यश आलं आहे.
Last Updated: Tuesday, November 12, 2013, 10:51
लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांच्या हातावर वारंवार तुरी देणाऱ्या आसाराम पुत्र – नारायण साईला बुधवारी सूरतच्या एका कोर्टानं ‘पलायनवादी’ म्हणून घोषित केलंय.
Last Updated: Saturday, October 5, 2013, 18:28
गेल्या दोन आठवड्यांत विविध कारागृहातून पलायन केलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Last Updated: Monday, December 3, 2012, 13:45
मुंबईतील मानखुर्दच्या महिला सुधारगृहातून दहा मुलींनी पलायन केलंय. सकाळी महिला सुधारगृहाच्या अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Last Updated: Saturday, August 18, 2012, 12:43
फक्त तीन दिवसांत फक्त कर्नाटकहून ३० हजार लोकांनी पलायन केलंय आणि या संख्येत अजूनही वाढ होणार असंच चित्र आहे.
Last Updated: Friday, August 17, 2012, 07:35
गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय
आणखी >>