रोहन गुच्छेत हत्याप्रकरण, दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:39

कल्याणच्या रोहन गुच्छेत अपहरण आणि हत्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना निलंबित करण्यात आलंय. तायडेंसह आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.

फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 15:57

पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

`कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:26

महाराष्ट्रातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. फेसबुक पोस्टनंतर पोलिसांवर कारवाईसाठी केंद्रातून राज्यावर दबाव आहे. या राजकारणामुळे दबावापोटी पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुढे म्हणतात, `आबांनी, कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`

पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:23

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.

'झी २४ तास'चा दणका, पोलीस निलंबित

Last Updated: Sunday, April 15, 2012, 15:10

उस्मानाबादच्या बलात्कारीत कुमारी मातेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अझीझ अनदूरकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.