राज ठाकरेंचा शिवसेनेला `दे धक्का`, माजी जिल्हाप्रमुख मनसेत

Last Updated: Saturday, February 1, 2014, 19:33

पश्चिम महाष्ट्रातील काही शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आणि खानापूर तालुका प्रमुख संजय विभूते यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थित मनसे प्रवेश केला. यावेळी माजी आमदार परशराम उपरकर उपस्थित होते.

कल्याणमध्ये गोरक्षा रॅली

Last Updated: Friday, October 4, 2013, 08:41

गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगची कांस्य पदकाची कमाई

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 08:42

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा पहायला मिळतोय. अमित कुमारपाठोपाठ भारतीय कुस्तीपटू बजरंगनंही कांस्य पदकाची कमाई केली आहे. बजरंगनं ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. त्यामुळं जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी दोन पदकांची कमाई केलीय.

माया कोडनानी, बजरंगीला फाशी हवी - मोदी सरकार

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 12:41

नरोदा पाटिया खटल्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारनं एकेकाळच्या आपल्याच पक्षातील मंत्री राहिलेल्या माया कोडनानी आणि बाबू पटेल ऊर्फ बजरंग यांच्यासहित १० दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.

नरोडा पाटिया निकाल : कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवास

Last Updated: Friday, August 31, 2012, 16:25

२००२मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी ठरविण्यात आलेल्या ३२ जणांच्या शिक्षेवर एका विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणात माजी मंत्री माया कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

संकटमोचन जय बजरंग

Last Updated: Friday, April 6, 2012, 17:28

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.