कोल्हापुरात २८ बांगलादेशींना अटक

Last Updated: Thursday, October 25, 2012, 20:21

काल दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी बांग्लादेशींना हाकलवून लावण्याचा आदेश शिवसैनिकांना दिला होता. आज कोल्हापूरात 28 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. शहरातल्या संभाजीनगर परिसरात जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.

आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण

Last Updated: Saturday, August 18, 2012, 16:11

आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.