Last Updated: Tuesday, January 15, 2013, 22:23
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही. दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या करुन पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय.
Last Updated: Saturday, January 12, 2013, 08:07
भारत आणि पाकिस्तादच्या वरिष्ठ नागरिकांच्या सोईसाठी दोन्ही देशांमध्ये नवीन व्हिजा व्यवस्था सुरु करण्यात आलीय. आता दोन्ही देशांच्या वरिष्ठ नागरिकांना अटारी-वाघा संयुक्त चेक पोस्टवरूनच व्हिजा मिळू शकेल.
Last Updated: Saturday, January 5, 2013, 16:20
अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेसाठी ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांना द्यावयाचे २१ कोटी रुपये केंद्रानं माफ केलेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केलीय.
आणखी >>