अहमदनगरमध्ये भीक मागो आंदोलन, अधिकाऱ्याला दिली लाच

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 14:28

महिला व बालविकास विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भीक मागो आंदोनल करण्यात आलंय. संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढून भीक मागण्यात आली आणि ती भीक महिला व बालकल्याण विभागातील अधिका-यांना लाच म्हणून देण्यात आली.

...तर मग मदतीची गरज कुणाला?; सलमान अंतरावर बरसला

Last Updated: Friday, January 18, 2013, 18:41

बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि अभिनेत्री अंतरा माळी हिचे वडील जगदीश माळी रस्त्यावर भिकाऱ्यांच्या रांगेत आढळल्यानंतर बॉलिवूड जगतात चर्चांना उधाण आलं. त्यावेळेस जगदीश माळी यांना साहाय्य करणाऱ्या सलमान खाननं या घटनेनंतर अंतरा माळी हिला फोन करून चांगलंच धारेवर धरलंय.

आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही - अंतरा माळी

Last Updated: Thursday, January 17, 2013, 16:31

प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अभिनेत्री अंतरा माळी हिनं अखेर आपलं मौनव्रत सोडलंय. अंतराची वडील जगदीश माळी हे रस्त्यावर भिकाऱ्यांच्या पंक्तीत आढळल्यानंतर अंतरावर अनेक प्रश्नांची सरबत्ती होत होती. त्यावर अखेर अंतरानं प्रतिक्रिया दिलीय.

अंतरा माळीचा पिता भिकाऱ्यांच्या रांगेत; सल्लूचा मदतीचा हात!

Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:12

रेखाची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यातून अधिक खुबीनं खुलवणारे एकेकाळचे प्रसिद्ध फोटोग्राफ जगदीश माळी आज रस्त्यावर भीक मागताना आढळलेत.

'अल्पवयीन' दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Friday, October 12, 2012, 13:16

चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भीक मागण्याचं नाटक करून संधी मिळताच घरफोडी करण्याची त्यांची पद्धत होती. त्या शाळकरी मुलांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं भीक मांगो आंदोलन

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 10:09

पुणे विद्यापीठातल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भीक मांगो आंदोलन केलं. मागील तीन वर्षांपासून हक्काचं विद्यावेतन मिळावं यासाठी हे विद्यार्थी सातत्यानं झगडत होते.

'महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार'

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 07:24

महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उ. प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.