ऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 09:46

मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पालघरजवळ ट्रक अपघातात ५ ठार

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 10:39

मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ वांद्री नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्यानं पाच जण जागीच ठार झाले आहेत.