Last Updated: Monday, January 23, 2012, 17:59
मुंबईत १३ जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचं गूढ उकलण्यात एटीएसला यश आलं आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तर या प्रकरणाचा मास्टर माईंड यासीन भटकळसह आणखी तीन जण वॉन्टेंड असल्याचे एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी सांगितले.