Last Updated: Sunday, November 13, 2011, 15:03
आजकाल जेवणाच्या डब्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी पोहचवण्याची सेवाही ते देतात. रोज सकाळी ऑफिसला पोहचायच्या गडबडीत अनेक मुंबईकर मोबाईल फोन घरी विसरुन येतात ते पोहचवण्याचं काम देखील ही मंडळी करतात. त्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये अचानक एकादी महत्वाची फाईलची गरज भासल्यास तीही ते पोहचती करतात. हे तर काहीच नाही आजकाल फूलणारया प्रेमाचे संदेश असलेली पत्र, सुंगधी भेटकार्ड आणि भेटवस्तू जेवणाच्या डब्यासोबत ते पोहतवात.