‘थर्टी फर्स्ट’ला सकाळपर्यंत सुरू राहणार बार आणि पब?

Last Updated: Monday, December 30, 2013, 11:48

दरवर्षीप्रमाणं यंदाही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झालीय. थर्टी फर्स्टचे कार्यक्रमही अनेकांनी प्लान केलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बार आणि पब सकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय.

महाराष्ट्र सरकारला स्वस्तात मिळाले बीग बी!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 12:56

‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच...

बिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!

Last Updated: Monday, September 9, 2013, 17:56

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.

होळी करा अशी साजरी, मिळवा व्याधींपासून मुक्ती

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 07:50

`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.

भूतबाधेपासून मुक्ती कशी मिळवाल?

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 07:41

जगात ज्याप्रकारे सकारात्मक गोष्टीचा माणासाच्या जीवनमानावर परिणाम होतो, तसाच नकारात्मक गोष्टींचाही परिणाम होतो.

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीला कॅबिनेटची मंजुरी

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:37

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर केंद्राने शिक्कामोर्तब केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रहा चिरतरुण!

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 10:41

आजचा ‘झी २४ तास’चा स्पेशल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असलेली ब्यूटी क्रीम खरेदी करणं बंद कराल. आता ती वेळ लवकरच येणार असून, तुम्ही वृद्धत्व रोखण्यासाठी घेत असलेली औषधं खरेदी करणं बंद कराल. आपण आयुष्यभर तरुण दिसावं असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय संशोधकांनी शोधून काढलंय असं औषध, जे तुम्हाला वयाच्या सत्तरीतही तरुण ठेवणार आहे.

व्यसनमुक्तीसाठी आमिरने जमवले ४.३७ लाख!

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 21:01

आमिर खानच्या सत्यमेव जयतेने भारतीय समाज मनावर दूरगामी परिणाम केला आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव आता दिसायला सुरू झाला आहे. आमिर खानच्या सत्यमेव जयतेने व्यसनमुक्ती केंद्र असलेल्या मुक्तांगणला खूप मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला आहे. या कार्यक्रमामुळे मुक्तांगणकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.