Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:23
१३/७ रोजी मुबंईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांना बिहारमधून अटक करण्यात आली. त्यानंतर उत्तरप्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे मुंबईतीत दहशतवादी कारवाया वाढत आहे, त्यामुळे या परप्रातियांच्या लोढ्यांमुळे मुंबई असुरक्षित होत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.