हर्षवर्धन पाटलांच्या गावातील विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Friday, July 19, 2013, 17:40

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातल्या तब्बल ५० ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

लोहयुक्त गोळ्यांमधून विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Friday, July 19, 2013, 10:32

बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा प्रकरण ताजं असतानाच सोलापुरात ५२ शाळकरी मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झालाय. माळकवठेमधल्या पंचाक्षरी विद्यालयातली ही घटना आहे.