... तर नष्ट होईल पृथ्वी?

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 17:49

पृथ्वी नष्ट होण्याचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यासाठी पाणी आणि वातावरणातील बदल पूर्णपणे जबाबदार आहे.

हवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 11:15

कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

तुमच्या कामावर जाणवतोय तणावांचा भार?

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 08:01

ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला बऱ्याचदा थकवा जाणवत असेल... अगदी तुम्ही काही अंगमेहनतीची कामं न करता खुर्चीत बसून काम करत असाल तरीही हा थकवा तुम्हाला जाणवू शकतो... अर्थातच, त्याचा थोडाफार का होईना पण, त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.

रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:00

नगरपालिकेने शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा....त्या नगरपालिकेसमोर डपिंगग्राऊटं असेल तर....आणि शहराला पाणिपुरवठा करणारं जल शुध्दीकरण केंद्र डपिंग्राऊंटजवळ असेल तर...नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा खास रिपोर्ट.

जैतापूर पुन्हा एकदा पेटणार?

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 10:42

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत. आज प्रकल्पग्रस्तांनी याच मुद्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

Last Updated: Friday, October 12, 2012, 08:42

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

गर्भवती मातेला हवे अनुकूल वातावरण

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 15:08

गरोदर महिलांना अनुकूल वातावरण हवे नाही, तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर आणि आईवरही होऊ शकतो. एका नवीन अभ्यासात ही बाब समोर आली आहे. गरोदर महिलांच्या शरीराचे तापमान वाढले तर निर्धारित वेळेपूर्वी बाळांतपण किंवा बाळ दगावण्यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे गरोदर महिलांना अनुकूल वातावरणात ठेवले पाहिजे.