एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:11

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 10:56

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.

कोकणात वीजेचे खांब, पण वीज त्यापासून लांब!

Last Updated: Saturday, April 14, 2012, 17:19

कोकणातल्या ग्रामीण भागातील अनेक वस्त्या आजही विजेपासून वंचित आहेत. चिपळूण तालुक्यातल्या पाच गावांमध्ये हीच स्थिती आहे. अंधाराशी सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांना गावात अडीच वर्षापूर्वी पोचलेले विजेचे खांब वाकुल्या दाखवत आहेत.