त्या अपघातानं तिघींची केली ताटातूट

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 18:01

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.

रेल्वे अपघात: तीन महिन्याचं बाळ बचावलं, पण...

Last Updated: Sunday, May 4, 2014, 21:12

दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!

Last Updated: Thursday, March 8, 2012, 16:11

ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मित्राने मित्राचा काटा काढला

Last Updated: Saturday, December 17, 2011, 12:53

पुर्ववैमनस्यातून मनगटापासून हात तोडण्याची घटना बदलापूरजवळ घटलीय. मारुती रेमार यानं कोयत्यानं रामदास मेंगळचे हात तोडले.

वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने मृत्यू !

Last Updated: Thursday, November 24, 2011, 07:52

ठाण्यातल्या आशा सिंह यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केलाय. याबाबत सायन हॉस्पिटल प्रशासानानं बोलायला नकार दिलाय.