Last Updated: Tuesday, December 3, 2013, 11:51
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय.
Last Updated: Sunday, March 3, 2013, 18:05
देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देशात ऐरणीवर आला असताना वर्ध्याच्या गांधी आश्रमातही एका सेविकेवर विनयभंग झाल्याची तक्रार समोर आली आहे. महात्मा गंधींच्या आश्रमातही महिला सुरक्षित नसल्याचं दिसून आलं आहे.
Last Updated: Friday, June 29, 2012, 09:03
नागपुरात आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्यावर कोयत्यानं वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आईनं आत्महत्या केलीय.
आणखी >>