आसामातील हिंसेने दहशत, हजारोंचे स्थलांतर

Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56

आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.

देशाची राजधानीही यूपी, बिहारींच्या ताब्यात!

Last Updated: Monday, September 2, 2013, 16:26

मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.

सौदीत `निताकत`... ६० लाख भारतीय बेरोजगार!

Last Updated: Friday, May 24, 2013, 18:01

सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय.

आत्तापर्यंतचं सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर!

Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24

आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.

६,८०० जणांनी सोडलंय बंगळुरू

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:35

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय