डेली भविष्य - 24 जून 2014

डेली भविष्य - 24 जून 2014

Last Updated:

मानसी सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

मंथली भविष्य (जून २०१४)

मंथली भविष्य (जून २०१४)

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

वार्षिक भविष्य २०१४

वार्षिक भविष्य २०१४

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

जेवताना लक्षात ठेवा हे नियम

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:46

जेवताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवावी की अन्नाचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा मिळेल. आरोग्य बिघडवणारी कुठलीही गोष्ट खाऊ नये. पण यांचबरोबर जेवताना आपल्या आसपासचं वातावरणही शुद्ध असावं.

शिखर दर्शनम्, पापं नाशम्

Last Updated: Saturday, August 11, 2012, 21:33

मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी लोक मंदिरात जातात. भक्तिभावाने देवाकडे काही मागितलं तर इच्छा पूर्ण होते, असं आपल्याला वाटतं. मंदिरात गेल्यामुळे मनाला शांतता मिळते, उभारी येते.मंदिरात गेल्यामुळे पुण्य मिळतं. पण बऱ्याच जणांना धावपळीच्या आयुष्यात देवळात जाऊन देवाचं दर्शन घेणं जमत नाही, त्यांनी काय करावं?

प्रदक्षिणांमागील शास्त्र काय?

Last Updated: Thursday, August 9, 2012, 17:03

मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया जी करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो. पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत.

शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:07

शनीची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते.

भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:16

गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.

अंत्यदर्शनानंतर का करतात स्नान?

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 04:14

मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?

घरात भुतांचा भास होऊ लागल्यास...

Last Updated: Thursday, August 2, 2012, 16:25

काही घरे अशी आसतात की त्या घरातील राहाणारे लोक कधी सुखी नसतात. त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावे लागते. तर कधी अमानवी सावल्याही दिसतात. काही वेळेस अशा घटनांमुळे मृत्युलाही सामोरे जावे लागते. अशा घरांना भूत बंगलेही मानलं जातं.

तुळसी माते बहु पुण्यपावनी...

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 15:53

देवासमोर ठेवलेल्या नैवेद्यावर नेहमी तुळशीचं पान ठेवलं जातं. ग्रहणकाळात खाद्यपदार्थांवर तसंच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पानं टाकली जातात. यामागे केवळ अंधश्रद्धा नसून महत्वाचं शास्त्र आहे.

दिव्या दिव्या दीपत्कार...

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 15:50

देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?

देवा श्री गणेशा....

Last Updated: Monday, July 30, 2012, 06:32

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणूनगणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे.