डेली भविष्य - 24 जून 2014

डेली भविष्य - 24 जून 2014

Last Updated:

मानसी सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

मंथली भविष्य (जून २०१४)

मंथली भविष्य (जून २०१४)

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

वार्षिक भविष्य २०१४

वार्षिक भविष्य २०१४

Last Updated:

संदीप कोचर सुप्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजिस्ट समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची चिंता असते.

प्रभात समयीच का करतात देवपूजा?

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 20:59

देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.

स्वतःचं घर हवं असल्यास...

Last Updated: Thursday, September 6, 2012, 17:10

चाळीत किंवा भाड्याच्या खोलीत राहाणाऱ्यांना आपलं स्वतःचं चांगलं घर असावं, असं वाटत असतं. बऱ्याचवेळा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आपल्याला स्वतःच्या घरात राहायला मिळेलच, असं नाही.

संपत्तीची प्राप्ती वाढवण्यासाठी...

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 15:29

आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.

... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:03

आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो

स्वप्नांत मृत व्यक्ती का येतात?

Last Updated: Monday, September 3, 2012, 16:05

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तिचं निधन झाल्यानंतरही कधी कधी ती व्यक्ती आपल्या स्वप्नात वारंवार येते. आपल्या मनावर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा परिणाम झाल्यामुळे हे घडतं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्ती वारंवार स्वप्नांत येणं अशुभ असतं.

लवकर विवाह होण्यासाठी...

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 16:08

आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जातं, तरीही विवाह जमत नाही. या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुला-मुलींच्या आई वडिलांना असते.

मंदिरात `घंटानाद` कशासाठी?

Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:15

आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो.

देव्हाऱ्यात लहान मूर्तीच का असाव्यात?

Last Updated: Friday, August 24, 2012, 16:28

घरामध्ये देवघर असावे. यामुळे घरातील वातावरण पवित्र बनतं. तसंच आपल्यावर देवाची नजर आहे, अशी भावना सतत मनात राहून मानसिक स्थैर्य लाभतं. देव्हाऱ्यातील मूर्तींवर क्षद्धा समप्रित करत असल्याने या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्यावर मनातील हुरहूर, चिंता कमी होते.

घरातील तुळस सुकल्यास काय करावं?

Last Updated: Friday, August 17, 2012, 12:17

तुळस ही आपल्या शास्त्रांमध्ये पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणं आहेत. घराच्या आंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते. या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील किटाणू घालवण्याचं काम करते. घरातलं वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाचा मोठा हात असतो.

स्वप्नात नाग दिसल्यास

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 14:22

आपल्याकडे गावांमध्ये, रस्त्यांत कधीही साप दिसतो. रस्त्यात साप पाहून आपल्याला भीती वाटते. पण, रस्त्यात दिसणं हा एक संकेत असतो. सापाबद्दल आपल्याकडे बरेच समज-गैरसमज आहेत. रस्त्यात साप दिसणं हा अपशकून मानला जातो.