रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

Last Updated: Sunday, May 4, 2014, 17:03

दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.

हा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी

हा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी

Last Updated: Sunday, May 4, 2014, 11:00

क्लीन इंडियन या ग्रुपनं या समस्येवर एक उपाय काढलाय आणि तो व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकलाय.

...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`

Last Updated: Saturday, May 3, 2014, 19:09

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

अशोक चव्हाण कारवाईबाबत तिरोडकर न्यायालयात

अशोक चव्हाण कारवाईबाबत तिरोडकर न्यायालयात

Last Updated: Saturday, May 3, 2014, 15:03

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही, अशी याचिका केतन तिरोड़कर यांनी न्यायालयात दाखल केलीये. त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांचा पुरावा केतन तिरोड़कर यांनी दिला आहे.

प्रतिक्षा संपणार, मुंबईत  मेट्रो लवकरच धावणार

प्रतिक्षा संपणार, मुंबईत मेट्रो लवकरच धावणार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 11:32

मुंबईसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेत. मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची औपचारिकता फक्त शिल्लक आहे.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या

Last Updated: Saturday, May 3, 2014, 09:03

मुंबई आणि उपनगरांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांची वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी संतप्त नागरिकांच्या आहेत. मुंबई, पनवेल आणि डोंबिवलीत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्यात.

नगरमधील हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात - आर आर

नगरमधील हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात - आर आर

Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:38

अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.

‘अक्षय तृतीया’निमित्त भन्नाट ऑफर्स...

Last Updated: Friday, May 2, 2014, 18:53

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. कार ते रिटेल बाजार आणि दागिन्यांपासून ते फ्लॅटपर्यंत ऑफर देण्यात आल्यात.