Last Updated: Tuesday, April 30, 2013, 18:03
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी सेनेचा वीर विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयनं प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी केली आहे. त्यासोबतच, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी केंद्राच्या क्रिडा मंत्रालयाला सुचवण्यात आलंय.