26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 20:36

रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...

अखेरचे शब्द!

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 23:43

का घेतला तिने टोकाचा निर्णय? कुणी केला तिचा विश्वासघात? काय लिहिलं तिने शेवटच्या पत्रात?

पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!

Last Updated: Sunday, June 9, 2013, 18:53

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तिघे देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. आणि आधीच्या `यमला पगला दिवाना`चा दुसरा भाग `यमला पगला दिवाना २` हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. हा भाग पहिल्या सिनेमापेक्षा धमाल आहे.

रेकॉर्डब्रेक पाऊस...

Last Updated: Saturday, June 8, 2013, 00:03

पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तीन ठिकाणांपैकी एक आहे भारतातील चेरापुंजी... चेरापुंजीत रेकॉर्डब्रेक पाऊस पडतो आणि त्याची नोंद गिनीजबुकात झाली आहे.

स्पीड @ 500 kmpl

Last Updated: Thursday, June 6, 2013, 23:44

जगातील सर्वात फास्ट ट्रेन ! बंदुकीच्या गोळीपेक्षाही वेगवान ! कशी आहे ही बुलेट ट्रेन ?

सौंदर्य पश्चिम घाटाचं!

Last Updated: Thursday, June 6, 2013, 13:05

हिमालयापेक्षाही जुन्या पर्वतरांगा ! जगातील सर्वात दुर्मीळ वन संपदा ! विविध प्राणी आणि पक्षांचं माहेरघर !

लाईफ लाईनचं वास्तव!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 00:00

कशी आहे मुंबईची लाईफ लाईन? लाखो प्रवाशांचा रोजचा संघर्ष! वर्षांनुवर्षं प्रशासन मात्र सुस्त!

अपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 16:22

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.

धुम्रपान कराल तर अविवाहित राहाल!

Last Updated: Saturday, June 1, 2013, 08:20

सिगारेटमुळे तुमचं आयुर्मान कमी होतं. तुम्हाला गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची वेळ येऊ शकते.

फिल्म रिव्ह्यू : ये जवानी है दिवानी

Last Updated: Saturday, June 1, 2013, 15:28

‘ये जवानी है दिवाणी’च्या निमित्तानं बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांना एक चांगला सिनेमा पाहता येणार आहे. चित्रपट निर्माता अयान मुखर्जीनं प्रेक्षकांना या सिनेमाच्या रुपात प्रेक्षकांना एक चांगलंच गिफ्ट दिलंय.