‘साहेबांनी’च करून दिली मराठी अस्मितेची जाणीव...

Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:39

बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट... एका नावासाठीची ही अनेक विशेषणं... पण त्यातलं सगळ्यात आवडतं आणि हक्काचं म्हणजे `साहेब`... सच्चा शिवसैनिक याच नावानं बाळासाहेबांना ओळखतो... या एका नावानं शिवसैनिकांना जगण्याची ऊर्जा दिली... ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि जगण्यासाठी लढायला शिकवलं...

हिंदुह्रद्यसम्राट आणि मराठी माणसाची जुळली नाळ...

Last Updated: Saturday, November 17, 2012, 18:14

मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला... मराठी माणसाच्या हक्कासाठी...

प्रवाहाला छेद देणारा ‘एकटा टायगर’ गेला!

Last Updated: Saturday, November 17, 2012, 17:50

अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं `कमबॅक`?

Last Updated: Friday, November 16, 2012, 19:45

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.

पेटवा पेटवी

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:13

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

पोलिसांच्या गोळीबाराने त्याचं स्वप्न धुळीला

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 14:11

काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चंद्रकांत नलावडे या शेतक-याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. पैसा आला की घरात थोडी खरेदी करता येईल, पोरांना चार कपडे घेता येतील, असं स्वप्न रंगवणारं चंद्रकांतचं कुटुंबं पोरकं झालंय.

शेतकऱ्यावर पाच गोळ्या झाडल्या

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 17:31

ऊस दरवाढ आंदोलनाच्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उजव्या आणि डाव्या पायात प्रत्येकी दोन तर एक पोटात लागल्याचे डॉक्टरांनी मान्य केलं.

`सन ऑफ सरदार` बल्ले बल्ले

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 17:07

या दिवाळीमध्ये संपूर्ण कुटुंबासह एंजॉय करण्यासारखा सिनेमा म्हणजे सन ऑफ सरदार.. अश्विनी धीर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात हास्याचे फवारे उडत राहातात. संगीत आणि गीतं यांमध्ये फारसं दखल घेण्.सारखं नसलं, तरी सिनेमा नक्कीच रंगतदार आहे.

बॉलिवूडमध्ये रोमान्सचं `जान`दार पुनरागमन

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:53

य़श चोप्रांनी भारतीय सिनेमांना रोमान्स दिला. त्यातील निरागसता, नाट्य, गोडवा या गोष्टींनी यशजींनी हिंदी सिनेमा समृद्ध केला. त्यांच्या सिनेमांचा परिपाक ‘जब तक है जान’ मध्ये पाहायला मिळतं. रोमांसचा बादशाह शाहरुख खान याला पुन्हा एकदा रोमँटिक स्वरुपात सादर करूनच यश चोप्रांनी देह ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला!

Last Updated: Sunday, November 11, 2012, 19:43

विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...