एमसीएच्या आखाड्यात आता मुंडे, सरदेसाई सुद्धा!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 12:27

शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

मुलीसाठी... १२ लाख खर्चून बांधला कुस्ती आखाडा

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 14:47

मुलींना समाजात दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अनेक कहाण्या आपण ऐकतच असतो... पण, या सगळ्या समाजाला छेद देत कोल्हापुरातील एका पित्यानं आपल्या मुलीसाठी तब्बल १२ लाख रूपये खर्चून कुस्तीचा आखाडा बांधलाय.

विधान परिषदेचा आखाडा

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 23:49

राज्यातली प्रत्येक निवडणूक सध्या कुठल्याना कुठल्या कारणानी गाजतेय. विधानपरिषदेची निवडणूक तरी याला अपवाद ठरेल अस वाटत असताना सत्तेच्या भागीदाऱ्यांमधला सत्तासंघर्ष सा-या महाराष्ट्रानं पाहिला. राष्ट्रवादीचा वरचढपणा दिसत असला तरी, यामागे काँग्रेसचाही स्वार्थ दडलाय.

हिंदकेसरीमध्ये महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात

Last Updated: Sunday, April 22, 2012, 17:25

कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या हिंद केसरीमध्ये महाराष्ट्राचं आव्हान उपउपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. महाराष्टाचे मल्ल चितपट झाल्यानं कोल्हापूरकर चांगलेच नाराज झाले. आता, विजयासाठी प्रमुख दावेदार असलेला रोहित पटेल, युद्धवीर नरेंद्र आणि हितेंद्र यांच्यामध्ये उपांत्य फेरीच्या लढती रंगणार आहेत.

'हिंदकेसरी'ची तयारी, आखाडा कोल्हापुरी

Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:52

कोल्हापूरमध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी बांधलेल्या खासबाग मैदानात या स्पर्धा पार पडणार आहेत. खासबाग हे जगातलं पहिलं कुस्तीचं खुलं मैदान आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा आणि राजकीय आखाडा

Last Updated: Thursday, April 5, 2012, 23:03

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासन कारभारात एक पेपरफुटीचा प्रकार घडला आणि सा-याच कारभारावर आज राजकारणी बोट ठेवायला सुरुवात झालीय.. खरतर यानिमित्तानं सुरु असलेली कुलगुरु हटाव मोहीम जरा वेगातच झाली.. पण कुलगुरु हटाव मोहीमेला विद्यापीठाच्या बाहेरच्या राजकारणापेक्षा हा अंतर्गत राजकारणाचा खेळ जास्त आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे साडेसहाशे महाविद्यालये येतात. आणि या विद्यापीठाअंतर्गत साडेसहा लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात.. आज आरोप प्रत्यारोपापेक्षा विद्यापीठाला गरज आहे ती ख-या सक्षम प्रशासकीय धोरणाची.