Last Updated: Tuesday, October 9, 2012, 23:56
देशभरात निराशेमुळे एक भयंकर चित्र निर्माण झालं आहे...दर तासाला १५ लोक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतात... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आक़डेवारीवर नजर टाकल्यास तुम्हाला या भीषण संकटाची जाणीव होईल.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे महाराष्ट्रतही परिस्थिती काही वेगळी नाही.....