ब्राझीलमध्ये येणाऱ्या फूटबॉल चाहत्यांनो सावधान

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 20:54

ब्राझीलमध्ये फूटबॉल विश्वचषकाचे तापमान वाढत असातानाच, संयोजकांनी ब्राझीलमध्ये दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी विविध सूचना दिल्या आहेत. एकत्र राहा, अनोळखी व्यक्तींकडून काहीही स्वीकारू नका, झोपडपट्टीत जाऊ नका आणि डासविरोधी मलम विसरू नका अशा अनेक सूचना संयोजकांनी दिल्या आहेत.

टीम इंडिया अंडर १९ क्वार्टर फायनलमध्ये?

Last Updated: Monday, February 17, 2014, 20:14

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवा टीमनं स्कॉटलंडचा 5 विकेट्सनी पराभव केला. अतिशय नाट्यमय झालेल्या या लढतीमध्ये भारतानं स्कॉटलंडलसा पराभाची चव चाखायला लावत आपला क्वार्टर फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

अंडर-१९ विश्वचषक : भारताची पाकिस्तानवर मात

Last Updated: Saturday, February 15, 2014, 23:43

अंडर-१९ विश्वचषक : भारत X पाकिस्तान

भारतीय महिला टीमचा ‘सुवर्णवेध’!

Last Updated: Monday, August 26, 2013, 13:09

पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं शानदार कामगिरी करत सांघिक रिकर्व या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. कोरियांच्या संघावर २१९-२१५नं मात केली.

तेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 17:35

भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.

ऑस्ट्रेलियाने जिंकला वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप

Last Updated: Sunday, February 17, 2013, 22:47

ऑस्ट्रेलियनं महिला टीमनं वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये कांगारुंनी वेस्ट इंडिजवर 114 रन्सने मात करत तब्बल सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली.

भारत इंग्लंडकडून ३२ रन्सनी पराभूत

Last Updated: Sunday, February 3, 2013, 16:55

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला आज इंग्लंडविरुद्घ पराभवाला तोंड द्यावे लागले. हरमनप्रीत कौरचे धडाकेबाज शतक फुकट गेले. इंग्लं डने भारताला ३२ रन्सनी पराभूत केले.

भारतीय महिला टीमची विजयी सलामी

Last Updated: Thursday, January 31, 2013, 23:32

महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय महिला टीमने विजयी सलामी दिली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडीजला 105 रन्सने पराभूत केल. प्रथम बॅटिंग करणा-या भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 285 रन्सच आव्हान ठेवल होतं. मात्र विंडिजची टीम 179 रन्सवरच ऑल आऊट झाली.