Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:19
शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढतच आहे. त्यामुळे शहरातील नागरिक चिंतेमध्येच आहेत. अशीच एक घटना आज कल्याण शहरात घडली. कल्याणच्या रामानंद चौक परिसरात चार अज्ञातांनी महेश वर्मा यांचा रस्ता अडवून त्यांच्याकडची बॅग पळवून नेल्याची घटना घडली.