Last Updated: Tuesday, June 17, 2014, 21:32
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Last Updated: Saturday, November 24, 2012, 15:45
भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर आजपासून भारत विरूद्ध इंग्लड दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
Last Updated: Sunday, November 18, 2012, 18:38
अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडची अवस्था अगदीच दयनीय करून टाकली आहे. स्पिनर्सचा सामना करताना इंग्लंडची चांगलीच धांदल उडाली आहे.
Last Updated: Thursday, November 15, 2012, 14:21
इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत वीरेन्द्र सेहवागने शानदार शतक ठोकलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने हे कसोटी शतक साजरं केलं आहे. सेहवागच्या या धडाकेबाज शतकामुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे.
आणखी >>