जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 08:15

उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...

अपहरण आणि हत्येच्या फरार आरोपीला अटक

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 21:39

पुण्यातल्या रुपाली चव्हाण अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी हनुमंत ननवरे तब्बल चार वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडलाय.

शत्रूंचं भय वाटत असल्यास...

Last Updated: Monday, June 10, 2013, 19:25

अनेकदा आपल्या कामात शत्रूंचा अडथळा जाणवत असतो. आपले नेमके हितशत्रू कोण हेदेखील माहित नसतं. अशा लोकांमुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःचं कसं संरक्षण करावं, हा बऱ्याच जणांपुढे मोठा प्रश्न असेल.

हनुमान जयंती उत्साहात साजरी...

Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:20

आज हनुमान जयंती श्रीरामचंद्र हा मर्यादा पुरुषोत्तम,त्याचा सेवक श्री हनुमान हा चिरंजीव दासोत्तम, सर्वशक्तीमान, महाधैर्यवान, संगीतशास्त्राचा प्रवर्तक.

करा हनुमान स्तोत्राचे पठण, व्हा सफल

Last Updated: Thursday, April 25, 2013, 09:41

हनुमान जयंती.... हनुमानाच्या उपासनेने अनेक गोष्टीत सफलता प्राप्त होते. हनुमानाच्या उपासना केल्याने अनेक गंडातरे टळतात. करा या स्तोत्राचे पठण...

हनुमान मूर्ती का असते नेहमी शेंदूरचर्चित?

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 17:11

खरंतर शेंदूर हा विवाहित स्त्रिया आपल्या भांगात भरतात. पण काही देवतांच्या मूर्तींनाही शेंदूर लावूनच सजवलं जातं. गणपतीच नव्हे, तर हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो.

शत्रूंचा नायनाट करण्यासाठी...

Last Updated: Monday, July 9, 2012, 16:09

कुणी तुमच्या कामात अडथळे आणतंय का? किंवा कुणी तुमचं वाईट चिंततंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला कायम शत्रूंची भीती वाटत राहाते का? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल की आपले हितशत्रू आहेत.

संकटमोचन जय बजरंग

Last Updated: Friday, April 6, 2012, 17:28

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.