भारताचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेनं जिंकला टी-२० वर्ल्डकप

Last Updated: Sunday, April 6, 2014, 22:24

दुसऱ्यांदा टी-२0वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलंय. बांग्लादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सनं पराभूत करत श्रीलंकेनं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.

टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 10:38

टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्‍यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 09:23

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

कांगारुंना विंडीजने ७४ धावांनी पिटाळले

Last Updated: Friday, October 5, 2012, 22:41

आयसीसी ट्वेंटी-20 विश्व चषकाच्या दुसर्याा उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचा डोंगर रचला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजीनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.

ऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले

Last Updated: Sunday, September 23, 2012, 00:00

वेस्ट इंडिजच्या १९१ धावांचा पाठलाग करताना ९ षटक आणि १ चेंडूत १०० धावा झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस मेथर्ड नुसार विजयी घोषीत करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना १७ धावांनी खिशात घातला. त्यामुळे ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ अंकासह प्रथम स्थान पटकावले आहे.