‘खाप’पंचायतीचा जाच, तरुणीला वृद्धाशी संसार थाटण्याची सक्ती!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 17:22

खाप पंचायतीचा जाच अनेक कुटुंबांना सहन करावा लागतोय. पंजाब, हरियाणसारख्या राज्यांमध्ये तर या घटना सर्सास होतांना दिसतात. मात्र पुरोगामी महाराष्ट्रातही ‘खाप’चा आतंक पाहायला मिळतोय. खापमुळं एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६२ वर्षीय वृद्धासोबत एक दिवसाचा संसार थाटण्याची वेळ आलीय.

'मुलींनी नाचायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही'

Last Updated: Saturday, January 12, 2013, 21:54

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचा फास आवळण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महिलांवर बंधने घालण्याचे फतवेही पंचायतींकडून काढले जात आहेत.

मृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 12:14

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.

रात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 13:52

आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.

'बर्गरमुळे चरबीच नाही तर बलात्कारही वाढले...'

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 12:20

हरियाणातील वाढते बलात्कार हा इथला गंभीर प्रश्न बनलाय. त्यावर उपाय काढण्यासाठी खाप पंचायत वेगवेगळे उपाय शोधून काढण्यात व्यस्त आहे. आता तर त्यांनी मुलींवर बलात्कार होण्यामागचं एक अफल कारण शोधून काढलंय. ‘बर्गर’मुळे बलात्कारांच्या संख्येत वाढ होत असल्याचा नवा शोध आता खाप पंचायतीनं लावलाय.

'महिलांनी मोबाईलवर बोलायचं नाही...'

Last Updated: Friday, July 13, 2012, 13:09

पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका खाप पंचायतीनं एक तुघलकी फर्मानच काढलंय. वयोवर्षं ४० पर्यंतच्या कोणत्याही महिलांनी आणि तरुणींनी बाजारात जायचं नाही तसंच त्यांनी मोबाईलवरही बोलू नये, असा आदेश या खाप पंचायतीनं दिलाय.

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:18

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:57

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.