Last Updated: Wednesday, February 22, 2012, 21:47
यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे.