आंबट-गोड द्राक्ष, ठेवी आरोग्यावर लक्ष!

Last Updated: Friday, April 11, 2014, 08:02

उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत... काही तरी थंड थंड खावं असं सारखं वाटत राहतं... मग, अशा वेळी आपण कोल्ड्रिंक आणि तत्सम पदार्थांचा आसरा घेतो. पण, याऐवजी फळ खाल्ली तर ती नक्कीच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. यापैंकीच एक म्हणजे द्राक्ष...

पाहा... कल्की म्हणतेय, मुलीच आहेत बलात्काराला जबाबदार!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:48

डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेपनंतर साऱ्या देशानं अशा कृत्यांचा धिक्कार केला. पण, आत्तापर्यंत काही देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत

लैंगिक शोषण करणाऱ्यांसोबत १५ वर्षं करतात या काम!

Last Updated: Monday, May 27, 2013, 22:14

जगभरात लैंगिक शोषण करणाऱ्यांबद्दल समाजात घृणा असते. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असा आग्रह अनेक जणांनी धरला आहे. अशा परिस्थितीत लीडिया गुथ्रे नामक एक सामाजिक कार्यकर्ती अशा गुन्हेगारांसोबत राहून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेला नाशिकची द्राक्षं आंबट!

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 12:24

नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला असला तरी अमेरिकेला मात्र ही द्राक्षं आंबट लागत आहेत. FDI ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असताना अमेरिका द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी निर्माण करत आहे.

शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश

Last Updated: Sunday, January 13, 2013, 15:58

केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.

चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 18:29

भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?

अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदे उध्वस्त

Last Updated: Friday, May 11, 2012, 21:14

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आला आणि शेतीचं पुरतं नुकसान करुन गेला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाल्यानं शेतकरी पुरता धास्तावलाय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत आणि कांदेही सडून गेलेत.

थंडीची लाट, फळांची वाट!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:11

आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.