ध्यानाच्या साहाय्यानं १० दिवसांत व्हा तणावमूक्त!

Last Updated: Sunday, February 16, 2014, 20:28

ट्रान्सेडेन्टल मेडिटेशन (टीएम) प्रक्रियेच्या साहाय्यानं केवळ १० दिवसांमध्ये तणाव आश्चर्यकारक रुपात कमी केला जाऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

ताणतणावापासून सुटका हवी ?...हे कराच, एकदम फ्रेश व्हाल!

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 17:57

तुम्हाला तणावापासून सुटका हवी असेल किंवा शारीरिक झीज भरून काढण्यासाठी तुमच्यासाठी एक साधा उपाय. केवळ ध्यानसाधना करा. बघा तुमचा ताण चुटकीसरशी निघून जाईल. तुम्ही नेहमीप्रमाणे ताजेतवाण व्हाल. तसेच ध्यानधारणेमुळे जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दोन पत्नींच्या पतीची आत्महत्या!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 14:08

दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या सुनिलनं चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली... आणि आपल्या मुलाचा छताला लटकलेला मृतदेह पाहून सुनिलच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही हृदयद्रावक घडना मुंबईत घडलीय.

उत्तम आरोग्यासाठी द्या मेंदूला आराम...

Last Updated: Thursday, September 19, 2013, 08:12

उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.

सावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी

Last Updated: Friday, June 28, 2013, 12:55

तुम्ही तणावग्रस्त आहात का? तर, हे वाचा आणि विचार करा.. कदाचित हाच तणाव तु्मच्या आजारपणाला तर कारणीभुत नाही ना? होय, लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनांतर्गत हे सिद्ध झालय की तुम्ही जितका ताण घेणार त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरीरावर होतो.

पोलीस लाठिमार, आज कोल्हापुरात बंद

Last Updated: Monday, May 27, 2013, 10:28

कोल्हापुरात शनिवारी पोलिसांनी टोल विरोधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केलेल्या लाठिमाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात बंद पुकारण्यात आलाय.

गुटख्याच्या पुडीवरून गोळीबार, कोल्हापुरात एक ठार

Last Updated: Saturday, May 25, 2013, 09:05

कोल्हापुरातल्या गोळीबारप्रकरणी तीव्र पडसाद उमटले आहेत. विचारे माळ परिसरात २० पेक्षा जास्त चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. १००हून अधिक तरूणांनी ही तोडफोड केलीय. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

शहरांमध्ये वाढतंय नैराश्य...

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 10:49

कामाचा ताण, सुपरफास्ट लाईफ, प्रदूषण, वाढती महागाई आणि त्यात जगण्याची धडपड... या सगळ्याचा ताण-तणावाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर आता स्पष्टपणे दिसून येतोय. तसंच यामुळे नैराश्यातही वाढ झालेली आढळून आलीय.

तणाव घालविण्यासाठी `जादू की झप्पी`

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 16:53

आपल्याला टेंशन आलेय का? नेहमी तणावाचा सामना करावा लागतोय का? तुम्ही चलबिचल आहात का? तुमची शांतता भंग पावलेय का? यावर एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे `जादू की झप्पी` (प्रेमाने मिठ्ठी मारणे)

फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.

शॉपिंग बॅगही बिघडवू शकते मनःस्वास्थ्य!

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:50

जड शॉपिंग बॅगांइतकी साधी गोष्टही आपला मानसिक तणाव वाढवू शकते. नुकत्याच एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. हातातील भौतिक वजन माणसाच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करत असते.