पाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकाही भारतीय मच्छिमारांना सोडणार!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 17:32

पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेनंही भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधीच राजपक्ष यांनी हे आदेश दिले आहेत.

अच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका

Last Updated: Sunday, May 25, 2014, 10:37

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

श्रीलंकेकडून भारतीय मच्छीमारांना अटक...

Last Updated: Sunday, December 29, 2013, 19:56

भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

फायलीन चक्रीवादळ : विमानसेवेवर परिणाम, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:08

फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

कोळ्यांची मासेमारी, `बाप्पां`ची सागरवारी!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 21:24

कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.

कोळ्यांचे सात किलो दागिने घेऊन सोनाराचा पोबारा

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 19:12

मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.

सण आयलाय गो...नारळी पूनवेचा!

Last Updated: Monday, August 19, 2013, 18:10

सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.

‘इटली’ची बेटी म्हणते, भारताला गृहीत धराल तर खबरदार!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 16:08

भारतीय मच्छिमारांच्या हत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं वचन पूर्ण करावं, असं म्हणतं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी इटलीला चांगलंच झापलंय.

सलमान करतोय मुंबईच्या `भूमिपुत्रांना` बेघर!

Last Updated: Sunday, March 3, 2013, 16:41

सलमान खानची ‘बॅड बॉय’ इमेज पुन्हा एकदा पुढे आली आहे. सलमान खानवर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर मच्छीमारांना धमकावण्याचा, मारहाण केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच सलमान खानने मच्छीमारांच्या बोटींचं नुकसान केल्याचा आरोपही त्याच्यावर होत आहे.

सर्व भारतीय मच्छिमारांना करणार मुक्त; पाकचा निर्णय

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 07:25

पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

पवना जलाशयात ४०-५० कासवांचा मृत्यू

Last Updated: Friday, July 27, 2012, 17:56

पुण्यात पवना धरण जलाशयामध्ये तब्बल 40 ते 50 कासवांचा एकाच वेळी मृत्यू झालाय. ही घटना घडूनही संबंधित खात्याचा एकही अधिकारी चार दिवस घटनास्थळी फिरकला नाही.

केरळ गोळीबारात दोन मच्छीमार ठार

Last Updated: Thursday, February 16, 2012, 20:39

केरळच्या समुद्रात काल रात्री इटलीच्या एन्रिको लेक्सी या जहाजावरील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात, दोन भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.

दर्याच्या राजाला मिळणार दिलासा

Last Updated: Friday, December 9, 2011, 11:39

आता राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांच्या तसंच वहिवाटीच्या जमिनी आता लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.

भारतीय मच्छीमारांवर हल्ला

Last Updated: Thursday, November 17, 2011, 11:47

श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज हल्ला चढवला.